top of page
प्रिय वाचक

"लेखांच्या माध्यमातून उलगडणारे विचार तुमच्या ज्ञानासाठी" 
वाचन सुरू ठेवण्यासाठी, आजच आमचे सदस्य व्हा!...

मुद्द्यांची समीक्षा

विभागातील लेख

नवभारतची भूमिका

    मानवाच्या व मानवसंस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक होईल अशा प्रकारे महाराष्ट्रीय जीवनाचा व संस्कृतीचा विकास करणे, हे या मासिकाचे ध्येय व उद्दिष्ट आहे. ध्येयप्रवण व्यक्तींनी स्वांतंत्र्याच्या हेतुपूर्तीसाठी जे आपले सांस्कृतिक मूल्यमापन ठरविलेले असेल, उच्च वातावरणातील जो अभिजात अनुभव स्वत:च्या साधनेने संगृहीत केलेला असेल, त्याचे दिग्दर्शन ह्या संस्कृतीपोषक वाङ्मय होऊ शकते, असा संचालक व संपादक मंडळ यांचा विश्वास आहे. या मासिकात येणाऱ्या लेखांत कोणत्याही विशिष्ट मताचा, वादाचा, पक्षाचा किंवा पंथाचा प्रचार करण्याचा हेतू नाही. संचालक व संपादक-मंडळातील सर्व व्यक्ती यांचेही सर्व विषयांत मतैक्य आहे, असे नाही. मानवी जीवनविषयक व सांस्कृतिक मूल्यांसंबंधी सदृश अशा दृष्टिकोणाने त्यांना एकत्र आणले आहे. तथापि प्रत्येकाचे व्यक्तिवैशिष्ट्य व विचारस्वातंत्र्य यांचा विनाश न होता विकास व्हावा या दृष्टीनेच त्यांचे सहकार्य राहील. प्रत्येक व्यक्ती आपल्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या लेखाबद्दलच जबाबदार राहील. मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक लिखाणात सत्यनिष्ठा, संयम आणि सहिष्णुता असतील अशी काळजी घेतली जाईल.

प्रिय वाचक

"लेखांच्या माध्यमातून उलगडणारे विचार तुमच्या ज्ञानासाठी" 
वाचन सुरू ठेवण्यासाठी, आजच आमचे सदस्य व्हा!...

समर्पित विशेषांक

तुमच्या ज्ञानाचा साथीदार - नव भारत मासिक!

उत्कृष्ट लेखन

समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा, आणि प्रेरणादायी कथा यांचा समावेश.

अद्वितीय माहिती

आपल्या परंपरेची ओळख करून देणारे नव भारत मासिक, आजच सदस्यत्व घ्या!

विशेष लेख

नवभारत अंकाचा इतिहास

मानव आणि मानवी संस्कृतीचा विकास आणि श्रेष्ठत्व जे महाराष्ट्राचे जीवन आणि संस्कृती मजबूत करण्यास मदत करेल हे या मासिकाचे प्रमुख आणि उद्दिष्ट आणि हेतू आहे. नवभारत कोणत्याही विशिष्ट धर्माचा, मताचा, पंथाचा, वादविवादाचा प्रचार करत नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रख्यात लेखकांचे अत्यंत बौद्धिक आणि वैचारिक लेखन सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणे.

नवभारत अंकांची सुरुवात

प्राज्ञपाठशाळामंडळाने ऑक्टोबर १९४७ मध्ये "नवभारत" नावाचे मासिक सुरू केले, ज्याने २०२२ मध्ये आपली ७५ वर्षे पूर्ण केली आणि आजही हे मासिक त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. हे मासिक थोर गांधीवादी आणि विचारवंत श्री शंकरराव देव यांनी सुरू केले. त्यांनी मासिकाच्या पहिल्या पानावर नवभारताचा उद्देश उद्धृत केला होता, ज्यामुळे या मासिकाच्या निर्मितीमागील ध्येय स्पष्ट झाले होते.

चालू अंकातील लेख

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

भिंतीत एक खिडकी असायची : संथ शैलीतील अंतर्मुख करणारं कथन

- अविनाश कोल्हे .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

Caste in Modern India : Persistent Gaps and Pathways to Equality

- Ashwini Deshpande.

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

नेहरूंची आंतरराष्ट्रीय राजनीति

- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. (नवभारत, नोव्हें-डिसें. 1964 अंकातून)

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

भारतीय डायस्पोरा - उगम आणि प्रसार

- संदेश सामंत .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

भारत-मध्य आशिया संबंध

- रश्मिनी कोपरकर .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

अमेरिका चीन संबंध आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम

- अविनाश गोडबोले .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

चीनचे बीआरआय आणि भारतीय परराष्ट्र धोरणातील बदल

- परिमल सुधाकर .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

भारताच्या परराष्ट्र धोरणात अणुधोरण महत्त्वाचे

- रवींद्र पळसोकर .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

परराष्ट्रीय धोरणांत प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्त्व!

- अविनाश कोल्हे .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

परराष्ट्र नीतीचा नवीन वैचारिक पाया

- उत्तरा सहस्रबुद्धे .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

अतिथी संपादकीय

- अविनाश कोल्हे .

6124984038725895000.jpg

अंक

मे २०२५

संपादकीय

- नीरज हातेकर .

विशेष लेख

bottom of page